कर्मामागचा विचार जेंव्हा लुप्त होतो तेंव्हा कर्माचे रुपांतर कर्मकांडात होते.
---- श्री. अविनाश धर्माधिकारी
लोक अनेकदा प्रत्यक्षापेक्षा प्रतिकांचीच पूजा अधिक तन्मयतेने करतात आणि फसतात.प्रत्यक्ष माणसाऐवजी प्रतिकात्मक मुर्तीवरच अधिक प्रेम करतात
जावू द्या !
माणसांचे नशीबच फुटके ! त्याला आपण तरी काय करणार ?
---- श्री. अविनाश धर्माधिकारी
लोक अनेकदा प्रत्यक्षापेक्षा प्रतिकांचीच पूजा अधिक तन्मयतेने करतात आणि फसतात.प्रत्यक्ष माणसाऐवजी प्रतिकात्मक मुर्तीवरच अधिक प्रेम करतात
जावू द्या !
माणसांचे नशीबच फुटके ! त्याला आपण तरी काय करणार ?
No comments:
Post a Comment